Search: For - X

10963 results found

काश्मीरचे विलीनीकरण म्हणजे काय?
Aug 07, 2019

काश्मीरचे विलीनीकरण म्हणजे काय?

विलीनीकरण म्हणजे फक्त भौगौलिक स्वरुपापुरती मर्यादित प्रक्रिया नसून काश्मीरातल्या जनतेला देशाच्या मुख्य स्वरुपात सहभागी करून घेणे, हा या प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाच

काश्मीरबद्दलचे स्पष्टीकरण महत्त्वाचे!
Aug 29, 2019

काश्मीरबद्दलचे स्पष्टीकरण महत्त्वाचे!

काश्मीर खोऱ्यामधील प्रत्यक्ष स्थितीचे आणि देशाबाहेरील वातावरणाचे मूल्यांकन करून, जगभरातील वेगवेगळ्या विचारप्रवाहांचा सामना भारताने करायला हवा. 

काश्मीरला आधार ‘मोहल्ला’ शाळांचा
Sep 26, 2019

काश्मीरला आधार ‘मोहल्ला’ शाळांचा

काश्मिरी समाजाने २०१० नंतर अशांतता, अस्थिरतेच्या काळातही मुलांचे शिक्षण सुरु राहील याची काळजी घेतली आहे. हे सारे श्रेय ‘मोहल्ला’ शाळांचे आहे. 

किमान वेतनासंदर्भात नवी आशा
Aug 13, 2019

किमान वेतनासंदर्भात नवी आशा

केंद्र सरकारने नुकतेच किमान वेतनासंबंधी नवे विधेयक संसदेत मांडले आहे. किमान वेतनाचा एक विशिष्ट स्लॅब ठरवणे हा या विधेयकामागचा मुख्य उद्देश आहे.

किस तरहं कश्मीर में अमेरिका ने अपने रणनीतिक हित साधने के प्रयास किए
Oct 27, 2016

किस तरहं कश्मीर में अमेरिका ने अपने रणनीतिक हित साधने के प्रयास किए

भारत को हमेशा विश्वास रहा है कि कश्मीर के मामले पर अमेरिका उसके साथ खड़ा है। अमेरिका ने राज्यों की प्रभुसत्ता के अपने सिद्धांत (वेस्टफेलियन सोवरेनिटी) की वजह से घोषित रूप स

कुपोषण समस्या: चीनकडून घ्यायचे धडे
Apr 08, 2019

कुपोषण समस्या: चीनकडून घ्यायचे धडे

कुपोषणासारख्या भीषण समस्येला तोंड देताना चीनने केलेल्या उपाययोजनांतून भारताने काय घ्यावे याचा उहापोह करणारा लेख.

कुपोषणाच्या चक्रव्युहात भारत
Sep 21, 2020

कुपोषणाच्या चक्रव्युहात भारत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे लक्षात ठेवायला हवे की, आईमधील कुपोषणामुळे आईच्या व उद्याच्या पिढीचीही शारीरिक क्षमता कमी होते. त्यामुळे संसंर्गाची शक्यता वाढते.

कुलभूषण खटला : निकाल लागला, संदिग्धता कायम !
Jul 23, 2019

कुलभूषण खटला : निकाल लागला, संदिग्धता कायम !

जाधव खटल्यासंदर्भातील ताजा निकाल कायदेशीर बाबींत भारताच्या यशासोबतच वकिलातींसंदर्भातील व्हिएन्ना करारातील तरतुदींचे महत्त्वदेखील अधोरेखित करतो.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात भारत ठरणार उदयोन्मुख सत्ता
Aug 24, 2023

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात भारत ठरणार उदयोन्मुख सत्ता

कृत्रिम बुद्धिमत्तेसबंधातील ‘ग्लोबल पार्टनिरशिप’चा भारत हा या वर्षीचा अध्यक्ष आहे. या नात्याने भारताला सामान्य उद्देश असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानासंबं�

कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी हवेत नवे कायदे
Jan 31, 2021

कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी हवेत नवे कायदे

अमेरिकेमध्ये स्वयंचलित गाड्यांमुळे अनेक अपघात नोंदवले गेले आहेत. अशा अपघातांमध्ये होणारे मृत्यूंचे प्रमाणही मोठे आहे. या अपघातांची जबाबदारी कोणाची?

कृषि: चावल के निर्यात पर लगे प्रतिबंध का उपयोग देश में क्रॉप-सब्स्टिट्यूशन के लिये किया जाये!
May 09, 2024

कृषि: चावल के निर्यात पर लगे प्रतिबंध का उपयोग देश में क्रॉप-सब्स्टिट्यूशन के लिये किया जाये!

भारत दुनिया में धान यानी चावल का सबसे बड़ा निर्यातक है. अत: वह वैश्विक धान बाज़ार का अहम खिलाड़ी है. वैश्विक स्तर पर चल रहे भू-राजनीतिक तनाव और कमोडिटी कीमतों में बाज़ार में चल �

कृषी सुधारणेचे पाऊल आश्वासक
Oct 09, 2020

कृषी सुधारणेचे पाऊल आश्वासक

अर्थव्यवस्थेची इतर क्षेत्रे प्रचंड संकटात असताना, ज्या एका क्षेत्राने सकारात्मक वाढ नोंदवली आहे, त्या कृषी क्षेत्रासाठी हे नवे कायदे क्रांतिकारी ठरतील.

कॅम्प डेव्हिड रेडक्स: अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक संकल्पनेला बळकटी देणे
Sep 15, 2023

कॅम्प डेव्हिड रेडक्स: अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक संकल्पनेला बळकटी देणे

कोरिया, जपान आणि युएस यांच्यातील वाढत जाणाऱ्या भागीदारीच्या लवचिकतेवर कॅम्प डेव्हिड शिखर परिषदेचे यश अवलंबून असणार आहे.

केंद्राचा अर्थसंकल्प आणि शहरे
Mar 09, 2021

केंद्राचा अर्थसंकल्प आणि शहरे

अनेकदा असे होते की, एखाद्या योजनेसाठी केंद्राकडून येणार्‍या निधीचा ओघ थांबला की, त्या सेवा तशाच चालू ठेवण्यासाठी शहरांना मोठी ओढाताण करावी लागते.

कैद्यांतील ‘गुन्हेगार’ संपविणारा ‘योग’प्रयोग
Sep 20, 2019

कैद्यांतील ‘गुन्हेगार’ संपविणारा ‘योग’प्रयोग

तुरुंगातून सुटका झाल्यावर पुन्हा गुन्हा करण्याची प्रवृत्ती रोखण्यासाठी, या कैद्यांना पुन्हा सर्वमान्य जगता यायला हवे. त्यासाठी जगभर ‘योग’मार्ग वापरला जातोय.

कैरो-दिल्ली संबंधांचे पुनरुज्जीवन
Dec 08, 2022

कैरो-दिल्ली संबंधांचे पुनरुज्जीवन

सध्याच्या भूराजनीतीने भारत आणि इजिप्त या दोन्ही देशांना त्यांचे संबंध बळकट करण्याची अनोखी संधी उपलब्ध करून दिली आहे.

कॉप-२६ आणि महाराष्ट्र
Oct 31, 2021

कॉप-२६ आणि महाराष्ट्र

कोकणाला किंवा महाराष्ट्राला नव्हे तर जगाला तोंड द्याव्या लागणाऱ्या पर्यावरणाच्या प्रश्नाचा आपल्याशी असेलला संबंध समजून घेणे महत्त्वाचे आहे.

कोकणाची घागर उताणी का?
May 31, 2019

कोकणाची घागर उताणी का?

कोकणात दरवर्षी उदंड पाऊस पडूनही, उन्हाळा आला की टँकरने पाणीपुरवठा करावा लागतोय. हे अपयश जेवढे शासन-प्रशासनाचे आहे, तेवढेच तेथील जनतेचेही आहे.

कोरियन अणुनाट्याचा पुढील अंक
Oct 01, 2021

कोरियन अणुनाट्याचा पुढील अंक

उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या अण्वस्त्रस्पर्धेमुळे उपखंडात तणावाचे वातावरण असून, यासंदर्भातील अमेरिकेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

कोरोना अद्याप संपलेला नाही!
Oct 08, 2020

कोरोना अद्याप संपलेला नाही!

एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. पण दुसरीकडे काहीच काळजी किंवा भीती नसल्याचे वातावरण पाहायला मिळते आहे. हा विरोधाभास धोका वाढविणारा आहे.

कोरोना आणि सुरक्षा मंडळाची जबाबदारी
Apr 21, 2020

कोरोना आणि सुरक्षा मंडळाची जबाबदारी

कोरोनाला रोखण्यासाठी देशाच्या सीमांवर आणि आतही शांतता आणि सुरक्षित वातावरण असणे आवश्यक आहे. यासाठी सुरक्षा मंडळासारख्या संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरते.

कोरोना प्रसाराचे भाकीत का चुकते?
Jul 03, 2020

कोरोना प्रसाराचे भाकीत का चुकते?

कोरोनाचे संकट हे इतर आरोग्य संकटांपेक्षा खूपच वेगळे आहे. या संकटावर मात करण्यासाठी गणितीय प्रतिमानांचा उपयोग योग्य पद्धतीने करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

कोरोना युद्धात महाराष्ट्राची पीछेहाट?
Jul 08, 2020

कोरोना युद्धात महाराष्ट्राची पीछेहाट?

गेल्या चार महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य सरकारचा कोरोनाशी लढा सुरू आहे. परंतु अजूनही यश दृष्टिपथात नाही. उलटपक्षी बाधितांची संख्या वाढत चालली आहे.

कोरोना लस आणि राष्ट्रवादाचे द्वंद्व
Feb 15, 2021

कोरोना लस आणि राष्ट्रवादाचे द्वंद्व

श्रीमंत राष्ट्रांनी त्यांच्या देशातील औषधनिर्मात्या कंपन्यांचे महत्त्व कमी करून, त्यांनी विकसित केलेल्या लसी आपल्या ताब्यात घेण्याचा सपाटा लावला आहे.

कोरोना लसीकरण आणि परदेशप्रवेशाचे प्रश्न
Jul 15, 2021

कोरोना लसीकरण आणि परदेशप्रवेशाचे प्रश्न

विकसनशील देशांमध्ये लशींची उपलब्धता कमी असल्याने ‘लस पासपोर्ट’ सारखी कारवाई करणे अत्यंत भेदभावाचे ठरेल.

कोरोना लसीकरणाचे आकडे काय सांगतात?
Feb 11, 2021

कोरोना लसीकरणाचे आकडे काय सांगतात?

भारतात जेवढ्या नागरिकांना कोविडवरची लस देण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले होते, त्यांपैकी केवळ निम्म्यापेक्षा थोड्या अधिक जणांचेच लसीकरण झाले आहे.

कोरोना हा भारतासाठी धोक्याचा इशारा
Mar 31, 2020

कोरोना हा भारतासाठी धोक्याचा इशारा

शेवटच्या माणसासाठी योजना राबविण्याकडे दुर्लक्ष झाल्यास, भविष्यात कोरोनासारखे साथीचे आजार किंवा हवामानातील बदल यामुळे भारताचे अतोनात नुकसान होऊ शकते.

कोरोना ही मानवतेची परीक्षा
Sep 07, 2020

कोरोना ही मानवतेची परीक्षा

एकूणच संपूर्ण जग कोरोनाच्या महासंकटाला सामोरे जात असताना, जगात कोणत्याही वादाला अधिक हवा न देता तो मिटेल कसा, यावर भर दिला जाणे हीच काळाची गरज आहे.

कोरोनाकाळात बिहार निवडणुका कशासाठी?
Sep 10, 2020

कोरोनाकाळात बिहार निवडणुका कशासाठी?

कोरोनामुळे सुमारे ८० टक्के देशांत निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. भारतातही स्थानिक निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. मग या काळात बिहार निवडणुकांसाठी अट्टाहास का?

कोरोनाची लस आणि चुकीच्या माहितीची साथ
Mar 04, 2021

कोरोनाची लस आणि चुकीच्या माहितीची साथ

गेल्या वर्षात सर्रासपणे पसरवलेल्या चुकीच्या माहितीमुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणेबद्दल लोकांमध्ये अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे.

कोरोनाची लस ते लसीकरण : एक आव्हान
Dec 09, 2020

कोरोनाची लस ते लसीकरण : एक आव्हान

एकूण जगाच्या फक्त १३% लोकसंख्या असलेल्या श्रीमंत राष्ट्रांकडे कोविड लसीचा अर्ध्याहून अधिक साठा आहे. त्यामुळे, सर्वांपर्यत लस पोहोचवणे हे आव्हान असणार आहे.

कोरोनाच्या आडून पाकचा ‘नापाक’ डाव!
May 06, 2020

कोरोनाच्या आडून पाकचा ‘नापाक’ डाव!

कोरोनाचा हाहाःकार सुरू असतानाच, जम्मू-काश्मीरमध्ये अचानक वाढलेल्या दहशतवादी कारवायांमुळे मोदी सरकारने ५ ऑगस्टनंतर केलेले सर्व दावे निरर्थक ठरले आहेत.

कोरोनाच्या मंदीमुळे जगभर गरीबी
Apr 16, 2021

कोरोनाच्या मंदीमुळे जगभर गरीबी

कोरोनामुळे भारतामध्ये मध्यम उत्पन्न गटात ३२ दशलक्ष लोकांची घट झाली आहे. तर, महामारीच्या काळात 'गरीब' या गटात ७५ दशलक्ष लोकांची भर पडली आहे.

कोरोनाच्या लसीसोबत योग्य जीवशैलीही हवी
Mar 05, 2021

कोरोनाच्या लसीसोबत योग्य जीवशैलीही हवी

कोविड १९ लशीची माहिती देतानाच त्यासोबत संतुलित आणि चौरस आहाराचे नियमित सेवन करण्याबाबतचे फायदे लोकांच्या मनावर बिंबवणे गरजेचे आहे.

कोरोनाच्या साथीने तरुणाईचा घात
Oct 29, 2020

कोरोनाच्या साथीने तरुणाईचा घात

सध्या भारतात जवळपास १० कोटी तरुण लोकसंख्या अशी आहे की, जी नोकरीधंदा करत नाही आणि शिक्षणाच्या प्रक्रियेतही नाही.

कोरोनानंतच्या रोजगाराचे काय?
Sep 28, 2020

कोरोनानंतच्या रोजगाराचे काय?

कोरोनानंतरच्या काळात रोजगार हा मोठा प्रश्न राहणार असून, त्यासाठी असलेली कौशल्ये वाढवित नेणे, प्रसंगी नवी कौशल्ये शिकणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे.

कोरोनानंतर भारताला मोठी आरोग्यसंधी
Jul 15, 2020

कोरोनानंतर भारताला मोठी आरोग्यसंधी

कोविड १९ या आजाराने भारतात आणि इतर देशांसमोर आव्हाने निर्माण केलेली आहेत. या अनुभवांपासून धडा घेऊन आपला देश निश्चितच नवी रचना उभारू शकतो.

कोरोनानंतर शिक्षणाचे आव्हान कसे पेलणार?
Sep 27, 2021

कोरोनानंतर शिक्षणाचे आव्हान कसे पेलणार?

कोविड-१९ ची जगभर पसरलेली साथ ही भारतासाठी सर्वांना दर्जेदार शिक्षण देण्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठीची संधीही आहे.

कोरोनानंतरची आरोग्यसेवा कशी हवी?
Jul 08, 2020

कोरोनानंतरची आरोग्यसेवा कशी हवी?

२०१९मध्ये कोरोनाचा प्रभाव सुरू झाला. २०२० हे या विषाणूपासून स्वत:ला वाचविण्याचे वर्ष आहे. २०२१ हे या विषाणूसह जगण्याचे वर्ष असेल. त्यासाठी सज्ज राहायला हवे.

कोरोनानंतरचे जग आणि मराठी
May 01, 2020

कोरोनानंतरचे जग आणि मराठी

कोरोनानंतर माणसाच्या आयुष्याची दिशा जशी बदलणार आहे, तसाच भाषाव्यवहारही बदलणार आहे. या बदलाची तयारी ज्या भाषा करतील त्याच भविष्यात टिकणार आहेत.

कोरोनानंतरचे भारताचे नवनिर्माण
May 22, 2020

कोरोनानंतरचे भारताचे नवनिर्माण

कोरोनामुळे अभूतपूर्व अशी मंदी येईल, या भीतीने देशासह जगाला पछाडले आहे. ही भीता अनाठायी आहे, हे सिद्ध करण्याची कामाला लागण्याची हीच योग्य वेळ आहे.

कोरोनानंतरच्या जगाची रचना कोण ठरवणार?
Apr 20, 2020

कोरोनानंतरच्या जगाची रचना कोण ठरवणार?

कोरोनामुळे जग बदलत आहे, अजूनही बदलणार आहे. जगण्याच्या विविध क्षेत्रांवर याचा परिणाम होत आहे, होणारही आहे. मात्र, या बदलाचे स्वरूप प्रत्येक देशात वेगळे असेल.

कोरोनानंतरच्या जगात नव्या भिंती?
Apr 22, 2020

कोरोनानंतरच्या जगात नव्या भिंती?

कोरोनाचा प्रभाव काही काळानंतर कमी होईल अथवा संपेलही. पण, यामुळे जागतिक मानसिकतेवर झालेले आघात आणि त्याचे व्रण कायमस्वरूपी राहण्याच्या शक्यता अधिक आहेत.

कोरोनानंतरच्या भारतीय अर्थकारणाची दिशा
Jul 03, 2020

कोरोनानंतरच्या भारतीय अर्थकारणाची दिशा

कोरोनाच्या आधीपासूनच भारतीय अर्थव्यवस्थेचा दर घसरत होता. कोरोनामुळे परिस्थिती आणखी बिघडली एवढेच. पण, भारतासाठी अद्यापही आशा ठेवावी अशी परिस्थिती आहे.

कोरोनानंतरही जी-७ मध्ये ऐक्याचा अभाव
Jun 19, 2021

कोरोनानंतरही जी-७ मध्ये ऐक्याचा अभाव

कोव्हिडनंतर झालेल्या पहिल्याच जी-७ या जगातील महत्त्वाच्या सात देशांच्या परिषदेत, जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठीचे फारसे ऐक्य दिसले नाही.

कोरोनाने उमटलेले जागतिक ओरखडे
Aug 31, 2020

कोरोनाने उमटलेले जागतिक ओरखडे

कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्व जग एकत्र येईल, अशा अटकळी बांधल्या जात होत्या. मात्र, प्रत्यक्षात असे न घडता, जो तो देश आपापला स्वार्थ पाहू लागला आहे.

कोरोनाने केली कोकणाची कोंडी
May 13, 2020

कोरोनाने केली कोकणाची कोंडी

कोविड-१९ च्या फटक्याने कोकणासारख्या शांत-निवांत भागाचीही तारांबळ उडाली आहे. आर्थिक फटक्यासोबत, अनेक सामाजिक प्रश्नांनी कोकणी माणसाला गोंधळात टाकले आहे.

कोरोनाने दिलेले शहाणपण
Sep 07, 2020

कोरोनाने दिलेले शहाणपण

भारतात कोरोना पसरून जवळपास सहा महिने झाले आहे. या कोरोनाने आपल्यालाल काय शिकवले, याचा आढावा घेण्याची ही अत्यंत योग्य वेळ आहे.

कोरोनाने दिलेले ‘वन ट्री चॅलेन्ज’
Jun 05, 2020

कोरोनाने दिलेले ‘वन ट्री चॅलेन्ज’

कोरोना हा निसर्गाने आपल्याला दिलेला धडा आहे. म्हणूनच आपण सगळे आपल्या जगण्याचा नव्याने विचार करू लागलो आहोत. ‘वन ट्री चॅलेन्ज’ ही त्यासाठीची नवी सुरुवात आहे.