-
CENTRES
Progammes & Centres
Location
2638 results found
चीन ऐतिहासिक काळापासूनच ’सॉफ्ट पॉवर’ तंत्रामध्ये आघाडीवर आहे. कोरोनाकाळात पुन्हा एकदा आपली प्रतिमा सुधारण्यासाठी चीनने हे तंत्र घासूनपुसून पुढे आणले आहे.
येणाऱ्या काही वर्षांमध्ये केवळ चीनच नाही तर जगभरातील अन्य देशांना देखील भविष्यातील युद्धभूमी म्हणून नियर स्पेस फ्लाईट वेहिकल्स मध्ये गुंतवणूक करणे अत्यावश्यक ठरणार आ�
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जैविक-शस्त्रास्त्राच्या कल्पनेला जितके उत्तेजन मिळेल, तेवढीच चीनविरोधी भावनाही जगभर बळकट होत जाईल.
श्रीलंकेतील चीनचे जहाज ही घटना भारतासाठी आणि जगासाठीही चिंता करावी अशी आहे. कारण त्यातून हिंदी महासागरावरील चीनची पकड दिवसेंदिवस कशी मजबूत होत आहे, याची साक्ष पटते.
हे समजून घेणे आवश्यक आहे की पुरवठा साखळीतील लवचिकतेसाठी कोणतेही धोरण अल्पावधीत पुरवठादार होणार नाही. चीनचे झिरो-कोविड धोरण व्यवस्थेसाठी ओझे बनले आहे.
चीनचे देशांतर्गत वादविवाद LAC संकटामागील मुद्द्यांवर प्रकाश टाकतात आणि चीनसाठी त्याचे वाढते धोरणात्मक मूल्य ओळखणे आणि त्याचा लाभ घेणे हा भारतासाठी एक धडा देखील ठेवतात.
बीजिंगच्या आखाती धोरणात बदल होण्यास अनेक घटकांनी योगदान दिले आहे परंतु याचा अर्थ असा नाही की चीन नवीन प्रादेशिक ऑर्डरला वित्तपुरवठा करू इच्छित आहे.
चीनची कम्युनिस्ट पार्टी आणि केंद्रीय संस्थांच्या फेररचनेवर चीनच्या उच्चभ्रू वर्तुळात चर्चा सुरू आहे. या दोन्ही संस्था कोविड नंतरच्या काळातील आव्हानांना सामोऱ्या जाण�
चीनने श्रीलंकेच्या जवळ एक संशोधन जहाज उभे करून नवा पायंडा पाडला आहे. भविष्यात या जहाजाप्रमाणे अन्य चीनी युद्धनौका, लंकेजवळ दिसतील अशी भारताला चिंता आहे.
चीनच्या सुरु असलेल्या आण्विक विस्तारामुळे शस्त्रास्त्रांची शर्यत वाढण्याची शक्यता आहे.
चीनच्या अध्यक्षांनी सीसीपीच्या शतक महोत्सवी सोहळ्यात, चीनच्या ‘महान पोलादी भिंती’ला टक्कर न देण्याचा इशारा जगाला दिला.
२०१४ मध्ये जेव्हा चीनने ‘बिग फंड’ ची स्थापना केली, तेव्हा संशोधन आणि विकासावर आधारित स्वावलंबी उद्योगाच्या विकासाऐवजी, चिप बनवण्याचा आदेश चिनी अधिकाऱ्यांनी कंपनीला दि�
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीने मसूद अझरचे नाव काळ्या यादीत समाविष्ट केले. संयुक्त राष्ट्राचा हा निर्णय नव्या दिशेचे सूतोवाच करतो.
चीनच्या अलीकडील भ्रष्टाचारविरोधी मोहिमेची रचना चीनच्या राष्ट्रीय सुरक्षेतील कोणत्याही अंतरावरील बिंदुना जोडण्यासाठी केली गेली आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर-अब्दोल्लाहियान यांनी अलीकडील आखाती दौरा केला. ज्यामध्ये संयुक्त अरब अमिराती, ओमान आणि कुवेतच्या राजधान्यांमध्ये ते थांबले होते.
महामारीनंतर, चीनला वेगळे पाडण्याबाबत पश्चिमेकडे चर्चा सुरू आहे. त्यामुळे जगाच्या बाजारपेठेत चीनला 'संयमी' राहून आणि शांतता वाढवून बरेच काही मिळवायचे आहे.
चीनला जागतिक संस्थांवर आणि सत्ताकेंद्रित प्रक्रियांवर नियंत्रण हवे आहे. चीनची ही धोरणे साथरोगाच्या काळात अधिक ठळक झाली आहेत.
चीनच्या सुरक्षेला जो धोका निर्माण झाला आहे त्याचा सामना करण्यासाठी आवश्यक ती साधने ओळखणे तसेच मानवी हक्कांना असलेल्या धोक्यांवरही लक्ष देणे हे धोरणकर्त्यांसमोरील मोठ�
चीनच्या मुत्सद्देगिरीचा रोडमॅप येतो तेव्हा बरेच काही राखून ठेवले गेले आहे, तर जोडण्या सध्याच्या आंतरराष्ट्रीय भू-राजकीय वातावरणाची वाढती चिंता दर्शवितात.
यारलंग सँगपो म्हणजेच ब्रह्मपुत्रा धरणावरून, भारत-चीनदरम्यानच्या राजकीय आगीत तेल पडत आहे. भारताच्या दृष्टीने ही दुर्लक्षिण्याजोगी बाब नक्कीच नाही.
चीन आपल्या आर्थिक ताकदीचा वापर करून आंतरराष्ट्रीय संस्था आणि विकसनशील जगावर वर्चस्व गाजवू शकला आहे.
चीन एका मोठ्या वीज संकटातून जात असला तरीही, चीनमधील या ऊर्जा संकटामुळे हरित ऊर्जा योजनांना चालना मिळणार आहे.
आपल्या आसपासच्या सागरी क्षेत्रात चीनचे अस्तित्व वाढत गेले, तर या क्षेत्रावर भारताचा असलेला प्रभाव आणि लाभही कमी होत जातील, याची भारताला सर्वाधिक चिंता आहे.
चीनच्या हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाची भुरळ गेल्या दशकात संपूर्ण जगाला पडली आहे. पण त्याचे गंभीर परिणाम आता दिसू लागलेले आहेत.
शस्त्रास्त्रस्पर्धेत समतोल राखला जाणे अत्यावश्यक आणि अगत्याचे आहे. भारताने हा समतोल राखण्यासाठी सदैव सज्ज राहायला हवे.
पीएलएआरएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप असल्याने, अध्यक्ष शी यांनी पीएलएआरएफच्या नेतृत्वात बदल केल्याने सरकारच्या सत्तेच्या पदानुक्रमात घसरण झाली आहे.
भारत आणि चीन यांच्यातील सीमारेषेवरील घडामोडींकडे अमेरिका आणि चीन संबंधाच्या मोठ्या चौकटीतून पाहणे अधिक महत्त्वाचे आहे.
चीन जगाचे ‘मॅन्युफॅक्चरिंग हब’ असले तरीही, कोरोनानंतरच्या काळात बहुराष्ट्रीय कंपन्या चीनबाबत बऱ्याचशा साशंकच राहतील. ही भारतासाठी चांगली संधी ठरू शकते.
दक्षिण-चीन समुद्रातील घडामोडींसंबंधीच्या भारताच्या अलिप्ततेतून चीन-भारत मैत्री तर होणार नाहीच, उलट भारताला दीर्घकालीन नुकसानच भोगावे लागेल.
मानवी हक्कविषयक अहवालांचा दाखला देत, चीनसोबतचे आर्थिक संबंध हळूहळू कमी करण्याचे ट्रम्प यांचे धोरण बायडन प्रशासनाने कायम राखल्याचेच दिसते.
श्रीलंकेत पोहचलेल्या चीनी संशोधन जहाजाच्या मुद्द्यावरून, श्रीलंकेतील भारत आणि चीन यांच्या दूतावासामध्ये सोशल मीडियावर चांगलाच संघर्ष पेटला.
चीन ही भारतासाठी दुसरी सर्वात मोठी निर्यात पेठ आहे. पण आपण त्यावर अवलंबून राहणे कमी करायला हवे. कारण चीन हा विश्वासघात करू शकतो.
कम्युनिस्ट निष्ठा असलेले विद्यार्थी घडविण्यासाठी परकीय भांडवल, त्यातील नफा आणि परदेशी व्यावसायिकांना आळा घालणे चीनसाठी गरजेचे आहे.
शी जिनपिंग यांनी स्वीकारलेला प्रो-नेतालिस्ट दृष्टिकोन असूनही, चीनमध्ये लोकसंख्येचा कल कमी होत चालला आहे.
शी जिंगपिंग यांच्यासोबतच चीनच्या कम्युनिस्ट पार्टीवरील दबाव वेगवेगळ्या पद्धतीने वाढत आहे, यामुळे कदाचित बीजिंगचे वागणे जागतिक पातळीवर बदलू शकते.
शी त्यांच्या तिसर्या कार्यकाळात प्रवेश करत असताना, 'नवीन युगा'च्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने धोरणात्मक मार्गात बदल होण्याची अपेक्षा आहे.
अलीकडील कोविड लाटेच्या बीजिंगच्या गैरव्यवस्थापनाचा पक्ष आणि त्याचे नेते शी जिनपिंग यांच्या विश्वासार्हतेवर विपरित परिणाम होत आहे.
चीनच्या अरेरावीला आळा घालण्यासाठी, भारत-अमेरिका-जपान आणि ऑस्ट्रेलिया हे चार देश पुन्हा एकदा 'QUAD अलायन्स'च्या माध्यमातून एकत्र येताना दिसताहेत.
‘नव्या नियमांच्या अलीकडच्या फेरीवर टीका करत, हे नियम आंतरराष्ट्रीय सेमीकंडक्टर बाजारपेठेतील तसेच उद्योगांमधील सहकार्यात व्यत्यय आणतील,’ असे चीनने म्हटले आहे.
भारत चीनवर विविध उत्पादनांसाठी अवलंबून आहे. त्यामुळे चीनच्या उत्पादनांवर किंवा गुंतवणुकीवर त्वरित आणि संपूर्ण बहिष्कार घालणे, भारताला परवडणार नाही.
चीनने रेटलेला आर्थिक परस्परावलंबित्वाचा मुद्दा युरोप-अमेरिकेला न पटणारा आहे. त्यामुळे या दोन महासत्ता चीनविरोधात एकत्र येतील, अशी चिन्हे आहेत.
कोरोना महासाथीचा जगात फैलाव करण्यामागे असलेला चीन आणि भारताने क्षेत्रीय सीमांवर आपली पकड घट्ट करण्याचा कालावधी हे योगायोगाने घडलेले नाही.
जर्मनीच्या चीनविषयक धोरणात मूलभूत बदल झाला असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या दस्तऐवजातून दिसून येते. मात्र, जर्मनी त्यानुसार मार्गक्रमण करणार की नाही, हे पाहावे लाग�
‘इंडो-पॅसिफिक’च्या भू-राजकीय परिसरात आकाराला येणारे JAI जपान-अमेरिका-इंडिया हे राजकारण महत्त्वाचे आहे. मात्र चीनला दुर्लक्षित करून हे यशस्वी होणार नाही.
प्रशासनात सुधारणा करून, भ्रष्टाचार समूळ नष्ट करून आणि चीन व पाश्चात्य देशांशी असलेल्या संबंधांमध्ये संतुलन आणून अंगोला आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास करू शकेल का?
चीनच्या ‘बेल्ट अँड रोड' योजनेत सहभागी होण्याच्या करारावर इटलीने स्वाक्षरी केल्याने युरोपीय समुहांत होऊ घातलेल्या राजकीय-आर्थिक गुंतागुंतींचा वेध घेणारा लेख
रशियाने केलेल्या चुकांपासून शिकून, पीएलए आक्रमण झाल्यास तैवानच्या राष्ट्रीय संकल्पाला झटपट फटका देऊ शकते.
२००० च्या दशकाच्या सुरुवातीपासून, चीनने श्रीलंकेला दिलेल्या कर्जात झपाट्याने वाढ करण्यात आली आहे. एका अंदाजानुसार सध्या थकीत असलेले कर्ज एकूण कर्ज साठ्याच्या २० टक्क्�
चीनसोबतचे संबंध संपुष्टात आणण्यात स्वारस्य असलेले देश, आयातीकरता चीनवर अवलंबून आहेत. मात्र, चीन स्वत: आयातीसाठी या देशांवर अवलंबून नाही.
चीनी कम्युनिस्ट पक्षाकडून आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याबद्दलची जागृती युकेमध्ये पाहायला मिळत आहे.