-
CENTRES
Progammes & Centres
Location
10963 results found
महाराष्ट्राच्या विकासाचा ‘गेम चेंजर’ ठरेल असा दावा करणारा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पुढील वर्षअखेरपर्यंत सज्ज होणार आहे. या महामार्गाबद्दल...
महाराष्ट्र तैवानशी कसा संबंध वाढवतो आणि आलेल्या संधी कसा साध्य करतो यावर फक्त राज्याचेच नव्हे तर देशाचेही भवितव्य अवलंबून असेल.
महाराष्ट्र तैवानशी कसा संबंध वाढवतो आणि आलेल्या संधी कसा साध्य करतो यावर फक्त राज्याचेच नव्हे तर देशाचेही भवितव्य अवलंबून असेल.
भौगोलिक स्थान, बदलते हवामान, दहशतवादाचा धोका, प्रशासकीय अडचणी या साऱ्या मुद्द्यांवर मुंबईचा महाराष्ट्राची राजधानी म्हणून पुनर्विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.
जेंडर बजेट म्हणजेच लिंगाधारित आर्थिक नियोजन करताना सध्याचा असमतोल विचारात घेणारा व गरजांवर आधारित दृष्टिकोन हवा.
महाराष्ट्रातील राजकारणात सुरू असलेला ‘ठाकरे’प्रयोग आता नव्या वळणावर येऊन पोहचला आहे. ‘सरकार’नाम्याच्या पुढील भागात काय होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे अत्यंत नाजूक अशी जागतिक व्यवस्था आणि दुसरीकडे महासत्तांची स्पर्धा, या पार्श्वभूमीवर अलीकडेच झालेल्या जीसीसी-सीएआर शिखर परिषदेचे उद्दिष्ट राजकीय व धोरणात्मक सं�
महासाथीच्या काळातच नव्हे तर दीर्घकाळापर्यंत लोकांच्या आरोग्यासाठी नेमकी काय काळजी घेता येईल याचे धडेही कोरोनाच्या महासाथीने दिले आहेत.
जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. एप्रिल 2022 च्या सुरुवातीपासून, रशियाचे युक्रेनवरील आक्रमण त्याच्या पाचव्या आठवड्यात चालू आहे, 10 दशलक्षाहून अधिक लोक विस्थापित झ�
मासिक पाळीच्या वेळी देशातील ६२ टक्के स्त्रिया कापडाचा वापर करतात. बिहार आणि उत्तर प्रदेशात हे प्रमाण ८० टक्क्यांच्या वर आहे.
गेल्या दोन दशकांचा प्रवास पाहिला तर असे दिसते की, तंत्रज्ञान आणि महिला या विषयावर मोठ्या प्रमाणावर विचार होऊ लागला आहे.
२०२१ मध्ये प्रवेश करताना लिंगभाव केंद्रस्थानी ठेवून पायाभूत सेवासुविधांची, मोकळ्या जागांची आणखी होणे गरजेचे आहे. सर्वसमावेशक आराखड्यातच त्याचा समावेश हवा.
ज्या गोष्टी कालपर्यंत अशक्य होत्या, त्या आज अस्तित्वात आहेत. आज ज्या अशक्य वाटताहेत, त्या उद्या असतील. म्हणूनच कल्पनाशक्तीची ताकद समजून घ्यायला हवी.
आज आपल्या जीवनाचा भाग बनत असलेल्या, कृत्रिम बुद्धिमत्तेचा धोका अथवा तिचे आव्हान माणसाने कसे पेलावे? हा आजच्या मानवतेपुढील महत्त्वाचा प्रश्न ठरला आहे.
आपण माणूस असण्याचा अर्थ काय? हा प्रश्न विचारत चौथी औद्योगिक क्रांती आज आपल्याला आव्हान देत आहे. पण, माणसाने कायमच अशा आव्हांनांना समर्थ उत्तर दिले आहे.
‘पोस्ट-ट्रूथ’सारख्या संकल्पनांनी प्रभावित झालेल्या आजच्या युगात समाजमाध्यमांचा अतिरेकी वापर होत असताना सामाजिक आरोग्य राखण्यासाठी माध्यमसाक्षरता निकडीची झाली आहे.
डिजिटल अपप्रचारात मानवी आवाज खूप महत्त्वाचा आहे. हिटलरच्या प्रक्षोभक भाषणांमुळेच नाझी पक्षाचे कार्यकर्ते ज्यूंच्या वंशविच्छेदाठी सज्ज झाले, हा इतिहास आहे.
शिक्षण, आरोग्य सेवा आणि लैंगिक असमानता या संबंधीच्या आव्हानांना तोंड देऊन, आर्थिक प्रगतीसाठी आणि सामाजिक उन्नतीकरता भारताला आपल्या मनुष्यबळ क्षमतेचा उपयोग करता येईल.
मानसिक आरोग्य सेवा कायद्यासाठी आवश्यक रकमेची तरतूद अर्थसंकल्पात केली जात नाही, तोपर्यंत या कायद्यापासून मिळणारे लाभ हे आभासीच ठरतील.
‘इमोशनल फर्स्ट एड’ हा मानसिक आरोग्यातील महत्वाचा भाग आहे. लोकांना त्याच्या भावनांबद्दल योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी समाज म्हणून प्रयत्न व्हायला हवेत.
मॉरिशस बेटावर भारतीय नौसेना तळ उभारत असल्याच्या बातम्या खोट्या ठरल्याने, मालदिवमधील भारतविरोधक तोंड उघडण्याआधीच गप्प झाले.
भारताची मालदिवमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे. त्यामुळे २०२३ मध्ये जर मालदिवच्या नेतृत्वात बदल झाला, तर त्याचा द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होऊ शकतो.
मालदीवशी बीजिंगच्या व्यावसायिक संवादाची सध्याची गती पाहता, चीनला आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मालदीव प्रशासनात अधिक अनुकूल बदल होण्याची प्रतीक्षा करावी ल
चीन संदर्भातील भारताच्या व्यापक धोरणात्मक चिंतेबाबत मालदीव संवेदनशील राहील, परंतु मालदीव चीनशी जवळचे संबंध वाढवेल, अशी शक्यता आहे.
मालदीवमध्ये चीन समर्थक सरकार निवडून आल्यामुळे चीनला हिंदी महासागराच्या प्रदेशात पुन्हा आपला प्रभाव वाढवण्याची संधी मिळाली आहे.
या महत्त्वाच्या वळणावर मालदीवमधील अस्थिर राजकारण अध्यक्षपदाच्या स्पर्धेचा मार्ग आणि देशातील भव्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भवितव्य क्षणात बदलू शकते.
मालदीवमधील सध्याची राजकीय परिस्थिती आणखी गोंधळात पडली आहे असे दिसते, कारण संसद आणि निवडणूक आयोगासमोर गतिरोध निर्माण झाला आहे.
शहरांचा विकास होण्यासाठी ती आर्थिकदृष्ट्या स्वंतत्र झाली पाहिजेत. त्या आर्थिक स्वायत्ततेच्या दिशेकडील पहिले महत्त्वाचे पाऊल म्हणजे मालमत्ता कर सुधारणा होय.
मोहम्मद मुइझू बीजिंगला हिंद महासागरात आपली उपस्थिती वाढवण्यास मदत करत आहेत.
प्रचंड लोकसंख्या, मंदावलेली आर्थिक वाढ आणि उपलब्ध जमिनीची कमतरता यामुळे मुंबईच्या कोविडनंतरच्या वाटचालीबद्दल नव्या पद्धतीने विचार व्हायला हवा.
मुंबईत पुन्हा एक पूल कोसळला. पूल कोसळण्याची ही घटना या शहराची व्यवस्थाही कोसळत असल्याचे निर्देशक आहे. त्यासाठी मूळातून व्यवस्था सुधारायला हवी.
इतिहासात ‘बॉम्बे’ने आपल्या जागतिक संबंधांमधून समृद्धी मिळविली. आता मुंबईला पुन्हा महान करण्यासाठी या जुन्या दुव्यांचे भांडवल वापरण्याची वेळ आली आहे.
जागतिक दर्जाचे किनारपट्टीचे शहर म्हणून मुंबईचा सागरी विकास होणे महत्त्वाचे आहे. ज्याद्वारे जागतिक गुंतवणूक आणि कौशल्य आकर्षित होऊ शकेल.
जागतिक दर्जाचे किनारपट्टीचे शहर म्हणून मुंबईचा सागरी विकास होणे महत्त्वाचे आहे. ज्याद्वारे जागतिक गुंतवणूक आणि कौशल्य आकर्षित होऊ शकेल.
सद्यस्थितीतील शहरांची आणि वाढत्या प्रदुषणाची स्थिती पाहता, आगामी काळात उभी(व्हर्टीकल) जंगले आणि इतर हरित संरचना या अनिवार्य आहेत.
मुंबई, उपनगरे व परिसरात कोव्हिड-१९चा वाढता संसर्ग टाळण्यासाठी आक्रमक धोरणे आखणे आज अत्यावश्यक झाले आहे.
हवामान बदल अथवा साथरोगासारख्या संकटांमुळे येणाऱ्या आव्हांनानी मुंबईतील लाखो कोळी बांधंवापुढे जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
२०३० पर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेस दहा हजार अब्जपर्यंत नेण्याच्या ध्येयामध्ये मुंबईचा मोलाचा वाटा असणार आहे. त्यासाठी मुंबईचा नव्याने विचार करणे गरजेचे आहे.
आज ४०० अब्ज डॉलरच्या आसपास असणारी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२५च्या आत एक ट्रिलियन डॉलरच्या घरात न्यायची तर विकासाचा प्राधान्यक्रम बदलणे आवश्यक आहे.
मोदींची इजिप्त भेट बदलत्या जागतिक व्यवस्थेत संबंध निर्माण करण्यासाठी एक मजबूत व्यासपीठ उपलब्ध करून देते.
ऐतिहासिक अशा प्रचंड जनादेशाने नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसण्याची संधी मिळाली आहे. पण या जनादेशामुळे मोदींवरील जबाबदारीही कैकपटींनी वाढली आहे.
देशामध्ये गृहयुद्धाचे संकट तीव्र होत असताना लष्करी राजवट लोकशाही संक्रमणामध्ये फारसे स्वारस्य दाखवत नाही जी देशासाठी एकमेव आशेचा किरण ठरू शकते. संकटाच्या या पार्श्वभू
जगभरातील आर्थिक निर्बंधाचा इतिहास पाहिला तर, फायद्याऐवजी नुकसानच अधिक होते. सत्ताधा-यांना निर्बंधांचा काही फरक पडत नाही पण, लोकांना त्याची मोठी झळ पोहचते.
म्यानमारमध्ये लष्कराने केलेल्या उठावामुळे होणाऱ्या जाचाला कंटाळून म्यानमारची जनता सीमारेषा ओलांडून भारतात घुसते आहे.
यापुढे कोणालाही फाशी होणार नाही, असे जुंटाकडून सांगण्यात आले असले तरी, सध्या काहीही गृहीत धरता येऊ शकत नाही.
चीन हाच म्यानमारमधला सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे. म्यानमारचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह(बीआरआय) मधला सहभाग पाहता यात भरच पडणार आहे.
यलो व्हेस्ट्स चळवळ उभी राहण्यामागे जी काही कारणे आहेत, त्यातले एक महत्वाचे कारण म्हणजे राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेचे झालेले केंद्रीकरण.
सिरीया व उत्तर कोरिया यांसारख्या विषयांशी संबंधित मुद्द्यांवर युएनएससीमध्ये झालेल्या मतदानात रशिया चीनची युती पाहायला मिळाली.
युक्रेन आणि रशियाने लष्करी संघर्षाच्या निर्णायक टप्प्यात प्रवेश केला आहे, जो युद्धाच्या पुढील प्रक्रियेसाठी निर्णायक बनला पाहिजे.
या युद्धातील दावे आणि प्रतिदावे हे दोन नायकांविषयी कमी आणि जगाचे मत बनवण्यासाठी अधिक करण्यात येत आहेत.