-
CENTRES
Progammes & Centres
Location
6635 results found
बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीवमधील घटनाक्रम पाहता दक्षिण आशियातील भारताची परिस्थिती गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी बरीच सुरक्षित आणि भक्कम झाली आहे.
भारत, जपान, रशिया आणि चीनची मदत पाश्चिमात्य देशांच्या मदतीपेक्षा अधिक व्यवहार्य वाटते कारण ती राजकीय परिस्थितींसोबत असते.
अशा कठीण काळात श्रीलंकेला मदत करणे भारतासाठी धोरणात्मक आणि भू-राजकीयदृष्ट्या विवेकपूर्ण असेल.
राष्ट्रवादी भावनांना हात घालत सत्ता राबवायची आणि देशांतर्गत विरोध संपवायचा हा प्रकार जगभरातील अनेक लोकशाही देशात घडतो आहे. श्रीलंकतील निवडणुकीतही तेच झाले.
लष्कराचा आकार कमी करण्याच्या व भविष्यकाळातील आव्हाने पेलण्यासाठी सुसज्ज दलांची उभारणी करण्याच्या श्रीलंकेच्या इच्छेमुळे भारताला त्या देशाशी भागीदारी वाढवण्याच्या �
गेल्या वर्षी निर्माण झालेल्या श्रीलंकेतील आर्थिक संकटाने या राष्ट्राला अपंग बनवले होते. परंतु चीनने श्रीलंकेत केलेल्या काही प्रवेशाची भरपाई करण्यासाठी भारतालाही संध�
चिनी संशोधन जहाजाच्या श्रीलंकेतील प्रलंबित असलेल्या भेटीवर भारताकडून पुन्हा एकदा हरकत घेतली गेली आहे.
शेवटी, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांना आपली भूमिका मांडावी लागली आणि ते जे बोलले ते दबावाखाली बोलले हे स्पष्ट आहे.
श्रीलंकेमधल्या राजकीय परिस्थितीबाबत भारताला चिंता वाटते आहे पण श्रीलंकेच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करायचा नाही, अशी भूमिका भारताने घेतली आहे.
भारत दक्षिण आशियामध्ये स्थिरता प्रदान करण्याची क्षमता आणि हितसंबंध आहेत आणि आतापर्यंत त्यांच्या शेजार्यांना संकटातून बाहेर काढण्यात सहभागी होण्यात आघाडीवर आहे.
अरब संघाने सकारात्मकता दर्शविल्याने भारतासारख्या आणखी काही देशांचा सीरिया सोबत राजनैतिक संबंध अधिक जोपासण्याचा मार्ग मोकळा झाला, परंतु तेथील प्रादेशिक भौगोलिक घटकां�
भारत, आपली संस्कृती आणि कल्याण, अहिंसा आणि सुसंवादी सह-अस्तित्व यासंबंधीच्या शहाणिवेसह, संघर्ष निराकरण आणि शांतता निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो.
हिमालयातील ओसाड प्रदेशात चीन मानवी वस्ती वसवतोय. चीनच्या या दादागिरीला भारतानेही जशास तसे उत्तर द्यायला हवे.
तालिबानशी भारताचा संपर्क पाकिस्तानला आणखी वेगळा करतो.
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्या अलीकडेच पार पडलेल्या भेटीमुळे भारत- श्रीलंका संबंध अधिक दृढ करण्याच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
अलिकडच्या काळात भारताने आपल्या सुरक्षाविषयक भागिदारींचा मोठा विस्तार केला आहे, पण भारताच्या सुरक्षाविषयक गरजा लक्षात घेता अशा प्रकारचे सुरक्षाविषयक सहकार्य पुरेसे ठ�
आजची आर्थिक वाढ, भू-राजकीय संधी आणि वैज्ञानिक नवकल्पना यांचा अनोखा मेळ भारताच्या संशोधन शक्तीगृह बनण्याच्या प्रयत्नांना किकस्टार्ट करण्यासाठी योग्य आहे.
चीन आणि भारत यांच्यातील खरा संघर्ष प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर नसून विकास आघाडीवर आहे, असे चिनी बाजूचे मत आहे.
हाताने मैला साफ करणाऱ्या देशातील सफाई कामगारांच्या मृत्यूला यापुढे केवळ अपघात मानले न जाता तो व्यवस्थेने केलेला खून मानला जावा.
लहान विक्रेते, व्यावसायिक आणि स्थानिक कारागीर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करू शकतात, अशा प्रकारे, ते भारताच्या निर्यात कथेचा एक भाग बनतात, हे नवीन परराष्ट्र व्यापा�
मौजूदा रूस-यूक्रेन युद्ध ने साइबर संग्राम (CW) क्षमताओं की प्रभावशीलता के आकलन को लेकर प्रयोगशाला परीक्षण के तौर पर काम किया है. हालांकि इस युद्ध से साइबर संग्राम की सापेक्ष�
भारताचे मॉरिशससमवेतचे वाढते सुरक्षा सहकार्य ‘मुक्त व खुल्या’ पश्चिम भारतीय प्रदेशासाठी मदत करील.
सध्याच्या घडीला सागरी शत्रू ओळखणे कठीण झाले आहे. यासाठीच गेल्या काही वर्षांत भारतीय नौसेना हिंदी महासागरात सागरी सतर्कता वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
भारत विदेश नीति के मामलों में अतीत की अपनी झिझक को छोड़ रहा है और एक नियम-आधारित, लोकतांत्रिक अंतरराष्ट्रीय व्यवस्था के लिए साझेदारियां बनाने में साहसिक क़दम उठा रहा है.
मुलांच्या मनोसामाजिक विकासावरील साथीच्या रोगाचा प्रतिकूल परिणाम पूर्ववत करण्यासाठी पुरेसे धोरणात्मक हस्तक्षेप करणे आवश्यक आहे.
IPHLs आणि PRISM फ्रेमवर्क भारताच्या सार्वजनिक आरोग्य प्रणालीला बळकट करण्यासाठी व्यापक दृष्टीकोन देत आले आहेत.
हवामान बदलाचे परिणाम जागतिक सरासरीच्या तुलनेत भारतावर अधिक होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे हवामान संकटांसाठी सज्ज होणे अत्यंत आवश्यक आहे.
सिंधू नदीच्या पाणीवाटपाच्या करारातील सुधारणा आणि भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांवर होणारे त्याचे व्यावहारिक परिणाम तपासणे हा या लेखाचा उद्देश आहे.
F/A-18 सुपर हॉर्नेट्सची खरेदी यूएस सोबत जवळच्या दीर्घकालीन नातेसंबंधाची सुरुवात करू शकते, जे चीनच्या प्लॅनच्या आधिपत्यपूर्ण ब्लू-वॉटर महत्त्वाकांक्षेला तोंड देण्यासाठी �
भारताने सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भूषवलेल्या याआधीच्या काळाकडे पाहिले तर, त्या कामकाजाद्वारे त्यावेळच्या भूराजकीय घडामोडीवर प्रभाव उमटवलेला दिसतो.
भारत प्रमुख सेमीकंडक्टर हब बनत असताना, उत्पादन प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि टिकाऊ बनवण्यासाठी त्याने प्रयत्न केले पाहिजेत.
स्वीडिश अध्यक्षपद भारतासाठी अनुकूल ठरू शकते कारण ते भारत-EU FTA ला नवीन चालना देऊ शकते.
दुनिया के व्यापार का लगभग 12 प्रतिशत हिस्सा स्वेज नहर से होकर गुजरता है. मुश्किल दौर से गुजर रही वैश्विक आपूर्ति-शृंखला के लिए इससे और समस्याएं पैदा होंगी.
इस नीति में शामिल अन्य बातों के अलावा स्पेस सेक्टर अर्थात अंतरिक्ष क्षेत्र में अब निजी क्षेत्र को भी सक्रिय रूप से शामिल होने का अवसर प्रदान करने की व्यवस्था की गई है.
हवामान बदलामुळे जगभरातील शहरांवर परिणाम होणार असल्याने, ULBs हवामानाशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.
हवामान बदलाचा अन्न सुरक्षेवर होणारा परिणाम याची सर्वसमावेशक तपासणी करण्याची नितांत गरज आहे.
हवामान बदलाच्या कृतीला चालना देण्यासाठी भारतीय व्यवसाय महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. त्याच बरोबर शाश्वत GVC मध्ये समाविष्ट देखील करतील.
बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेची दृष्टी घेऊन भविष्यात प्रशांत क्षेत्रातील देशांशी संबंध मजबूत केले, तर जागतिक सत्ता होण्याचे भारताचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते.
हवामानाच्या क्षेत्रासमोर अनेक वाढती आव्हाने आहेत. हरित वित्त पुरवठ्याची मर्यादा त्याबरोबरच नूतनीकरणक्षम ऊर्जेचा उच्च वापर आणि जमिनीचा ठसा यामुळे शून्य उत्सर्जनाचे उ�
आणि तसे असेल तर देश तयार आहे का?
आणि तसे असेल तर देश तयार आहे का?
हिंद-प्रशांत क्षेत्र में हिंद महासागर एक प्रमुख शक्ति-केंद्र के रूप में सामने आया है. इसमें छोटे-छोटे देशों की महत्ता भी बढ़ी है, क्योंकि इसमें बड़ी शक्तियों का भी दांव लगा �
जुलाई 2023 में जारी किए गए भारत-फ़्रांस हिंद-प्रशांत रोडमैप ने द्विपक्षीय सहयोग के दायरे को हिंद महासागर क्षेत्र (आईओआर) से बढ़ाकर पूरे हिंद-प्रशांत क्षेत्र तक विस्तार दे दिय
ऑस्ट्रेलियाचे जागतिक आघाडीचे कायदे केबल संरक्षण क्षेत्र तयार करण्यासाठी एक टेम्पलेट प्रदान करते ज्याचे अनुकरण भारत आपल्या पाण्याखालील मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी
भारतात अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या सीआयआय-एक्झिम बँक बैठकीत व्यापार आणि उद्योजकीय पुढाकारांद्वारे भारत-आफ्रिका संबंध वृद्धिंगत करण्याबाबत उत्सुकता दिसून आली.
डिजिटल क्षेत्र हे व्यापाराला चालना मिळण्याचे एक उत्तम साधन आहे. ‘मोड वन’ सेवा पुरवठ्याविषयक भारताची गती कायम ठेवण्यासाठी, एक स्थिर नियामक रचना महत्त्वपूर्ण ठरते.
भारत ही आर्थिक किंवा मलाक्का समुद्रधुनीसारखी लष्करी सत्ता नाही, हे खरे; परंतु समुद्रधुनीच्या पश्चिमेकडे असलेल्या भारताच्या भौगोलिक स्थानामुळे प्रशांत महासागर आणि हिं�