-
CENTRES
Progammes & Centres
Location
14283 results found
तैवानवर चीनच्या संभाव्य आक्रमणाच्या राजकीय आणि लष्करी परिणामांचा भारताने विचार करायला हवा. त्याबरोबरच तैवानच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देण्यासाठी धोरण तयार करणे आवश
जमिनीने वेढलेल्या आपल्या ईशान्य भागाचे दक्षिण आणि आग्नेय आशियाशी संपर्क केंद्रामध्ये रूपांतर करण्याचे भारताचे उद्दिष्ट त्याच्या 'एॅक्ट ईस्ट' धोरणाच्या केंद्रस्थानी �
प्रधानमंत्री की इस यात्रा से पता चलता है कि पूरे क्षेत्र में भारत की भूमिका बढ़ाने की बड़ी जरूरत है.
दक्षिण आशियामध्ये मागणी आणि पुरवठा यामध्ये विकसित होत असलेल्या समतोलामध्ये भारत एक अदृश्य शक्ती म्हणून उदयास येत आहे. जो आर्थिक एकात्मता व्यापार आणि कनेक्टिव्हिटी सुल�
भारत-चीनसह दक्षिण आशियातील सर्व छोट्या-मोठ्या देशांनी एकत्र येऊन अंतराळ कार्यक्रम राबविला तर त्याचा येथील विकासासाठी फार मोठा फायदा होऊ शकेल.
नेपाळ-भारत-श्रीलंका या उपक्रमाचा उपयोग लोकांचे संबंध अधिक चांगले करण्यासाठी केला जाऊ शकतो.
गलवानमधील जून २०२० मध्ये झालेल्या संघर्षाने चीन-भारत संबंधांमध्ये एक मोठा बदल घडून आला आहे. याचे परिणाम दोन्ही राष्ट्रांमधील विकसित होत असलेल्या गतिमानतेवर दिसून येणा�
ROK आणि भारत त्यांच्या संबंधांच्या 50 व्या वर्धापन दिनाचे स्मरण करत असताना, दोन्ही देशांनी मजबूत द्विपक्षीय संबंधांच्या दिशेने आदर्श दृष्टिकोनातून पुढे जाणे आवश्यक आहे.
चीन दक्षिण चीन समुद्रावर अधिकार गाजवू पाहत असून, या भागातून जाणाऱ्या जहाजांना त्यांची इत्यंभूत माहिती चीनला द्यावी लागणार आहे.
जिस तरह से आसियान के देशों में चीन अपना प्रभाव बढ़ा रहा है, यह काफी जरूरी हो जाता है कि भारत भी इसके सदस्य देशों के साथ आपसी रिश्ते मजबूत बनाए.
पाश्चिमात्य देशांकडून वाढत्या दबावानंतरही भारत युक्रेन संकटावर आपल्या भूमिकेवर कायम आहे.
भारतातील मुस्लिमांना त्यांच्या कुटुंबियांपैकी कुणी दहशतवादी कृत्यात सामील होणार असल्याची शंका आल्यास ते स्वतःहून अधिकाऱ्यांना याबाबत खबर देतात.
देशात सध्या वेगळ्या राजकीय विचारांना, विरोधाला थेट दहशतवादाचे लेबल लावण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यातून ‘दहशतवाद’ या शब्दांचे गांभीर्यच हरवून गेले आहे.
भंगार आणि डक्ट-टेपपासून तयार केलेल्या आणि स्फोटके वाहून नेणाऱ्या ड्रोन्सनी लाखो डॉलर किमतीच्या भारतीय विमानांचे प्रचंड नुकसान केले.
किसी भी व्यक्ति के अच्छे स्वास्थ्य के लिए सफ़ाई व्यवस्था और सुरक्षित पेयजल महत्वपूर्ण है. लेकिन कई भारतीय शहरों में किए गए एम्पिरिकल रिसर्च से स्थानीय सरकारों द्वारा उपल�
पन्नास वर्षापूर्वी भारत आणि सोविएत रशिया यांच्यात झालेल्या सहकार्य कराराने दक्षिण आशियाच्या राजकारण आणि भूगोलावर मोठा प्रभाव पाडला.
भारत यह बताने में भी सफल रहा कि भले हमारे मतभेद बने रहें, लेकिन इनका हमारी रणनीति पर असर नहीं पड़ना चाहिए.
यह उम्मीद की जा सकती है कि भारतीय नीति-निर्माता और सैन्य योजनाकार अंतहीन से दिखते इन युद्धों से सही सबक ले रहे होंगे.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शहरी भागात सुरक्षित आणि परवडणाऱ्या भाड्याच्या गृहसंकुलांमध्ये प्रवेश उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
अल्पकालीन अडथळे दूर करणे, चीन सोबत वाढत्या व्यापार संबंधाच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करणे या दोन्हींमध्ये समतोल साधण्याची गरज भारताला आहे.
दुर्मिळ पृथ्वी पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी उदयोन्मुख भागीदार म्हणून ऑस्ट्रेलिया आणि भारत लवचिकता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण सहयोग करण्याची क्षमता ठेवतात.
जागतिक बँकेच्या अहवालानुसार, कोविडनंतर भारतातील १२ दशलक्षांहून अधिक लोक अतिदारिद्र्याच्या खाईत ढकलले गेले.
जागतिक बँकेच्या अहवालानुसार, कोविडनंतर भारतातील १२ दशलक्षांहून अधिक लोक अतिदारिद्र्याच्या खाईत ढकलले गेले.
१५ ऑक्टोबर हा देशात ‘राष्ट्रीय महिला शेतकरी दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त महिला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीच्या उपायांचा विचार व्हायला हवा.
हरित क्रांतीमुळे जास्त पाणी लागणारी पिके अधिक प्रमाणात घेतली जाऊ लागली. त्यामुळे स्वाभाविकपणे पाण्याची मागणीही वाढली, आणि आंतरराज्य जलविवादही वाढले.
अस्तित्वात असलेल्या आरोग्य सेवा प्रणालींसह कृत्रिम बुद्धिमत्तेचे एकत्रिकरण देशातील माता आणि बालकांच्या आरोग्यात लक्षणीय बदल घडविण्यास मदत करू शकते.
सरकारी संस्थांकडून जाहीर होणाऱ्या अधिकृत माहितीवरचे नियंत्रण किंवा त्यासोबत होणारी छेडछाड हे गंभीर हल्ले आहेत. देशातील महत्त्वाच्या संस्थांच्या गळचेपीबद्दल.
कोरोना व आर्थिक मंदींच्या पार्श्वभूमीवर भारतासारख्या देशापुढे प्रश्न आहे, तो विकासासाठी पैसे उभे करण्याचा. त्यासाठी ’ब्लेंडेड फायनान्स’चा पर्याय पुढे येतोय.
केवळ आयातदार देश म्हणून नाही, तर भांडवल पुरवठादार देश म्हणूनही भारताचा उदय होत असताना, भारताने द्विपक्षीय गुंतवणूक कराराबाबतच्या आपल्या भूमिकेचा फेरविचार करण्याची गरज
कोणत्याही धर्माचा पुरस्कार न करण्याच्या निर्धार करून जन्मलेल्या बांगलादेशात धर्मनिरपेक्षता परागंदाच राहिली. आता तर धर्मातिरेकींचा प्रभाव वाढत चालला आहे.
भारत-प्रशांत क्षेत्रामध्ये चीनचा समावेश करण्याच्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या भू-राजकीय रचना पाहता उभय देशांमध्ये निकटचे व्यापारी संबंध प्�
फिलहाल जो परिस्थितियां आकार ले रही हैं उनका यही सार निकलता दिख रहा है कि निवेश के आकर्षक ठिकाने के रूप में उभरता भारत नई वैश्विक व्यवस्था में अपनी अहम जगह बनाता जा रहा है. भा
जिस प्रकार नए सीडीएस की नियुक्ति में सरकार ने इतना समय लिया है तो स्वाभाविक है कि काफी पड़ताल की गई है. इस दौरान सीडीएस की नियुक्ति से जुड़े कुछ नियम भी बदले हैं. इन पर विवाद भ
नगर नियोजन क्षेत्राचे पुढील तीन दशकांनंतरच्या भविष्यातील चित्र कसे असेल, याचे चित्र मांडणारे हे भाष्य.
प्रत्येक विद्यार्थ्याशी त्याच्या बोली भाषेत संवाद साधू शकतील, अशा शिक्षकांची प्रत्येक सरकारी शाळेत नियुक्ती करणे, हे मोठे आव्हान राज्य सरकारांसमोर असेल.
चीनने गमावलेल्या संधीमुळे हवामान नेतृत्व प्रदान करण्याची भारताला उत्तम संधी मिळाली आहे.
भारतीय अर्थव्यवस्था सध्या कमजोर झालेली आहे. ती पुन्हा कशी उभारी घेऊ शकेल यासाठी नव्या सरकारला तातडीने पावले उचलावी लागणार आहेत.
भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने २०२४ मध्ये चीनबरोबरचा सीमेवरील तणाव कमी झाला, पण जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसाचार वाढला. त्याचबरोबर इस्रायल आणि रशियाने जागतिक स्त�
नवे शैक्षणिक धोरण कागदावर व्यापक, सर्वसमावेशक असले, तरी ते सत्यात उतरवण्यात असंख्य अडचणी आहेत. तरीही त्याची प्रभावी अमलबजावणी भारताला महासत्तेकडे नेईल
नागोर्नो-काराबाख संघर्षात भारताने स्वत:ला स्पष्टपणे आर्मेनियाच्या बाजूने उभे केले आहे आणि परिणामी अझरबैजान आणि तुर्की आणि पाकिस्तानसह त्याच्या समर्थकांचा प्रतिकार क�
भारताने G20 च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्याने, राजकीय सशक्तीकरण साजरे करण्याचा हा एक प्रसंग आहे - दशकात महिला मतदारांच्या संख्येत झालेल्या विलक्षण वाढीमुळे आपली लो�
नार्को आतंकवाद, अर्थात मादक पदार्थों की आतंकवादियों अथवा विद्रोही गुटों द्वारा की जाने वाली अवैध तस्कारी, ने लंबे समय से भारत की राष्ट्रीय सुरक्षा के समक्ष एक चुनौती पेश �
कर्ज़ चुकाने के लिए किसी भी देश के पास समुचित मात्रा में विदेशी मुद्रा भंडार होना चाहिए. साल 2008 में कुल कर्ज़ की तुलना में विदेशी मुद्रा भंडार का अनुपात 138 प्रतिशत हो गया था, ज�
राज्यघटना आणि त्यानंतरच्या मार्गदर्शक कायद्यांमुळे निवडणूक आयोगाला एक मजबूत आराखडा मिळतो. या आराखड्याअंतर्गत कार्य करता येते; परंतु हीच इमारत कधीकधी आयोगासाठी अडथळा ठ
नेपाळ-चीन वाहतूक करारामुळे नेपाळ आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध नव्या टप्प्यात प्रवेश करत आहेत.हा भारतासाठी कसोटीचा काळ आहे.
भारतीय चलनाचे नेपाळमध्ये घसरलेले मूल्य त्याबरोबरच सीमा शुल्क हे दोन विषय दोन्ही देशांसाठी चिंतेचे कारण बनले आहेत.
नेपाळच्या ऊर्जा क्षेत्राचा विकास करण्याच्या प्रयत्नात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे संबंध अव्याहतपणे सुरू राहतील हे सुनिश्चित करण्यासाठी नेपाळच्या राष्ट्
जलविद्युत आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य विस्तारत असताना नेपाळबाबत भारताची आर्थिक मुत्सद्देगिरी या दोघांसाठीही विजयाची स्थिती आहे.