1 results found
देशातील साखर उत्पादन २४ टक्क्यांनी घटले आहे. यात सर्वाधिक ५१ टक्के वाटा महाराष्ट्रातील उत्पादनघटीचा आहे.याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या भविष्यावर होणार आहे.