1 results found
क्रांती नेहमी प्रेरणादायी असते. ‘अरब क्रांती’ही तशीच होती. हा अस्वस्थ प्रदेश लोकशाहीकडे जाणे, लाखो अरबांसह साऱ्या जगासाठी आशादायी होते. मग माशी कुठे शिंकली?