-
CENTRES
Progammes & Centres
Location
जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित ही आमची खास लेख मालिका आहे, जी काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या बहुपक्षीय परिणामांना समजून घेण्यासाठी आणि त्याचे सखोल विश्लेषण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या मालिकेत धोरणात्मक, राजनैतिक आणि अंतर्गत सुरक्षा या सर्व पैलूंवर सखोल नजर टाकली गेली आहे.
हर्ष व्ही. पंत, सुशांत सरीन, मनोज जोशी आणि अजाझ वानी या ओआरएफच्या तज्ज्ञांनी या घटनेचे तात्काळ आणि दीर्घकालीन परिणामाचे गंभीरपणे मूल्यांकन केले आहे. ही लेख मालिका वाचकांना धोरणात्मक सूचना, सुरक्षा धोरणे आणि जनतेच्या भावना समजून घेण्यात समग्र समज प्रदान करते.
भुतकाळातील दहशतवादी हल्ल्यांपासून धडा घेत सावध पाऊले उचलत भारत दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहे. पठाणकोट, उरी आणि पुलवामा येथील हल्ल्यांचा अभ्यास केल्यास भविष्यात भारतासमोरील सुरक्षा आव्हानांना कसे हाताळायचे हे शिकता ...
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानविरोधी तीव्र निदर्शने उसळली; स्थानिक काश्मिरी जनतेने उघडपणे दहशतवाद नाकारला, हा जनतेच्या भावना आणि भारताच्या एकात्मतेच्या प्रयत्नांना पाठिंबा देणारा निर्णायक टप्पा ठरला. ...
पहलगाम हल्ल्यामुळे पाकिस्तानचे शत्रुत्व आणि त्याचे अंतर्गत संगनमत उघड झाले आहे, आणि हा भारतासाठी एक महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार, या 'नैसर्गिक शत्रू'ला प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यासाठी एक मजबूत रणनीती ...