-
CENTRES
Progammes & Centres
Location
15752 results found
सध्या, या पंप केलेल्या हायड्रो स्टोरेज सेवांसाठी कोणतेही बाजार नाहीत परंतु, भविष्यात, अशा सेवांची गरज एवढी वाढण्याची शक्यता आहे, जिथे बाजारपेठ त्यासाठी पैसे देण्यास तया�
शहरी भागातील पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी, शहराच्या आर्थिक मूल्यांमध्ये भर घालण्यासाठी भारतातील नागरी पाणथळ प्रदेशांचे सुसंगत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत फिनटेकचा लाभ पोहचू शकत नाही. त्यांचा विचार फिनटेकवर आधारित व्यवस्था उभी करताना करायला हवा.
भारतातील बहुतेक शहरांचा खजिना रिकामा आहे. या अपुऱ्या तिजोरीसह शहरांची सेवा करण्याची जबाबदारी शहरांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांवर पडली आहे.
शहरांचा वाढता पसारा आणि लोकसंख्येची सतत वाढणारी घनता यामुळे बहुतांश उपक्रमांचा दृश्यमान सकारात्मक प्रभाव दिसून
शहरांचा वाढता पसारा आणि लोकसंख्येची सतत वाढणारी घनता यामुळे बहुतांश उपक्रमांचा दृश्यमान सकारात्मक प्रभाव दिसून
सागरी संवर्धन आणि संरक्षणातील गुंतवणुकीसाठी जागतिक भांडवली बाजारातून भरीव वित्तसंस्था उभारण्यासाठी ‘ब्लू बॉण्ड्स’ हा उत्तम पर्याय ठरू शकेल.
आज जगभर इलेक्ट्रिक गाड्यांचा बोलबाला आहे. पण, भारत आणि जगातील ई-मोबोलिटी क्षेत्रात काही धोरणात्मक समस्या आहेत.
आरोग्यसेवा असो की सामाजिक सेवा क्षेत्र यात काम करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण ७०% आहे. याचाच अर्थ असा की कोरोनाचा पहिला परिणाम स्त्रियांनाच भोगावा लागणार आहे.
गेल्या काही वर्षांत चीन आणि त्यांच्या वाढत्या प्रभावाचा सामना करण्यात भारताची राजनैतिक ऊर्जा खर्च झाली आहे. अशा परिस्थितीत भारत-अमेरिकेतले संबंध पूरक ठरतील.
IORA सोबत गुंतलेली क्वाड भारताला दोन गटांमधील सामरिक अभिसरण आणि या प्रदेशात चीनचा वाढता ठसा समोर आणण्यास मदत करेल.
अमेरिकेच्या अफगाणिस्थानातून सैन्य मागे घेण्याचे ताजे धोरण आणि संबंधित राजकारण याविषयी भारताच्या सुरक्षाविषयक धोरणांच्या अनुषंगाने चर्चा करणारा लेख.
चीनच्या संरक्षण क्षमतेतील प्रगती पाहता, भारताने BMD क्षमतेच्या दुसऱ्या टप्प्यातील तसेच हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांच्या विकासाला प्राधान्य दिले पाहिजे.
नवी दिल्लीने नुकतीच स्वदेशी बनावटीची पहिली युद्धनौका कार्यान्वित केली. समुद्रात बीजिंगला आव्हान देण्यासाठी अधिक आवश्यक आहे.
पंतप्रधान मोदींच्या निवेदनात, भारताची ही कल्पना पूर्णपणे अधोरेखित केली गेली आहे की, ही युद्धाची वेळ नाही, तर ती दहशतवादाचीही वेळ नाही.
भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा डिजिटल देश होण्याच्या वाटेवर आहे. मात्र, डिजिटल चलनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी आपल्याकडे कुठलीही योजना नाही.
जगभरात वाढत्या शहरीकरणासोबत वाढणाऱ्या ऊर्जेचे अचूक नियोजन करण्यासाठी जिल्हा किंवा स्थानिक पातळीवर ऊर्जा नियोजन करणारी डी.ई.एस. प्रणाली गरजेची आहे.
सध्या भांडवलवादाच्या पर्यायी मॉडलमध्ये कमालीचा ताण दिसून येत आहे. त्यावर पूर्ण ताकदीने उपाययोजना केल्या नाहीत तर, कोविड १९ नंतरची आर्थिक परिस्थिती फार वेगळी असेल. याबद्
‘लाइफ’ (LiFE – Lifestyle for the Environment) ही संकल्पना शाश्वत जीवनशैलीचा आग्रह करते. जी जबाबदारीने उपभोग, पर्यावरणप्रेमी दृष्टिकोन आणि निसर्गाच्या पुनरुत्पादन क्षमतेशी सुसंगत असते.
अक्षय्य ऊर्जेने भारताला स्वच्छ हवा उपलब्ध होईलच. पण त्यासोबतच कोरोना संकटापेक्षाही भयानक असलेले हवामानातील बदल कमी करण्यास मदत होईल.
भारताचे सायबर संरक्षण मजबूत करण्यासाठी पुरेशा उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे, कारण ते चीनच्या सायबर हल्ल्यांनी अधिकाधिक संवेदनशील बनले आहे.
भारताविषयीचा आशावाद, देशांतर्गत आणि देशाबाहेर, देशाला उत्तुंग उंचीवर नेऊ शकतो कारण कल्पनांची बाजारपेठ ही नवनिर्मितीसाठी सुपीक जमीन बनते.
भारताविषयीचा आशावाद, देशांतर्गत आणि देशाबाहेर, देशाला उत्तुंग उंचीवर नेऊ शकतो कारण कल्पनांची बाजारपेठ ही नवनिर्मितीसाठी सुपीक जमीन बनते.
भारताविषयीचा आशावाद, देशांतर्गत आणि देशाबाहेर, देशाला उत्तुंग उंचीवर नेऊ शकतो कारण कल्पनांची बाजारपेठ ही नवनिर्मितीसाठी सुपीक जमीन बनते.
आज, भारत पारंपरिक शेती ते उद्योगाच्या विकास प्रारूपात मोठी झेप घेऊ शकतो आणि थेट शेतातून हरित आघाडीपर्यंत जाऊ शकतो.
भारताला वाहतुकीसाठीच्या विमानांचा मोठा इतिहास असूनही देश आपल्या क्रयशक्तीचा लाभ मिळवण्यात अपयशी ठरला आहे. ही कमतरता भरून काढण्यात सी२९५ चा समावेश व उत्पादन महत्त्वपूर
अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ झटकून टाकून पुन्हा तेजीने वाटचाल करायची असेल, तर केंद्र सरकारला कठोर उपाययोजनांशिवाय तरणोपाय नाही.
महामारीच्या कालखंडातील नकारात्मक वाढीपासून भारताच्या लवचिक अर्थव्यवस्थेने पुनरुत्थान केले आहे. ही गोष्ट अंधकारमय झालेल्या जागतिक क्षेत्रासाठी प्रकाशाचा किरण ठरली आ�
ज्या कोणी भारतातल्या औषधनिर्मिती उद्योगातील चुकीच्या गोष्टींबद्दल आवाज उठवला, त्यांना देशद्रोही म्हणून मानहानीकारक वागविले जाते, हे वास्तव नाकारता येत नाही.
दशकों से वैश्विक स्तर पर कृषि क्षेत्र में एक एक्सट्रैक्टिव यानी दोहन का ऐसा मॉडल अपना रखा है जिसमें प्रति एकड़ अधिक से अधिक फ़सल लेने की कोशिश होती है. इस मॉडल के लिए विश्व वि
अभिनव तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्र प्रणालींमध्ये पाकिस्तानचे स्वारस्य लक्षणीय असले तरी, भारताकडे संख्यात्मक श्रेष्ठता आणि अधिक चांगली क्षमता असल्याचे अरबी समुद्रात प
सागरी रणनीतीची महत्त्वाची संपत्ती म्हणून पाहिल्या जाणार्या, मोठ्या “सुपरकॅरियर” तरीही खूप महाग आहेत.
भारतातील रस्त्यावर असलेल्या विविध समस्यांना सामोरे जाण्यासाठी, कठोर रस्तेविषयक नियम लागू झाल्यानंतरच या रस्त्यांवरील वेग वाढविण्याचा विचार व्हावा.
नागरिकत्व कायदा विरोधी आंदोलनांना उत्स्फूर्ततेसोबतच राज्यघटनेतील मूल्यांची जोड मिळणेदेखील अत्यावश्यक आहे.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) या पदाच्या निर्मितीच्या चार वर्षानंतर आता एकात्मिक थिएटर कमांडची ऐतिहासिक योजना अमलात आणणे आवश्यक झाले आहे.
जगभर सौरऊर्जेची मागणी वाढत असताना, भारतातला सौरउद्योग अडचणीत आहे. देशातील हे सौर(उद्योग)ग्रहण सुटण्यासाठी संशोधनावर प्राधान्याने गुंतवणूक व्हायला हवी.
भारत-इस्राईल संबंध कायम गूढ कोड्यासारखे राहिले. दोघांमध्ये काही साधर्म्य असले तरी काही मुद्दे अंतर ठेवण्यास भाग पाडणारे होते. या संबंधांचा हा लेखाजोखा.
चीन अजूनही स्वतःला कम्युनिस्ट म्हणवतो पण शी जिन पिंग यांच्या नेतृत्वाखाली चीनचा साम्राज्य विस्तार सुरू झाला आहे. त्यामुळे कन्फ्युशिअसचा पुनर्जन्म होतो आहे.
चीनच्या कर्जसापळ्यात अडकण्यापासून भूतानला रोखण्याचा प्रयत्न भारत करतो आहे. या प्रयत्नांच्या यशापयशात प्रादेशिक अनेक गणिते अवलंबून आहेत.
भोजन असुरक्षा एवं मानसिक स्वास्थ्य मुद्दे में सिंडेमिक रिलेशनशिप अर्थात दो महामारियों के बीच पारस्पारिक संबंध है. इस सिंडेमिक संबंध की वजह से दोनों के बीच की परस्पर क्रि�
वरच्या स्तरावर घडणारा भ्रष्टाचार अनेकदा प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेतो आणि अधूनमधून अन्यायकारक अशा या भ्रष्टाचाराविषयी देशात संतापाची तीव्र भावना व्यक्त होताना दि
मध्यम आणि लघुउद्योगांना कर्जपुरवठा वाढून, त्यांचे पुनरुज्जीवन होणे गरजेचे आहे. त्याशिवाय रोजगारात वाढ होणार नाही आणि मंदीतून सावरणेही शक्य होणार नाही.
सामरिकदृष्ट्या आणि साधनसंपत्तीच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या मध्य आशियायी प्रदेशातील राजकीय परिस्थितीची माहिती देणाऱ्या लेखमालेतील पहिला लेख.
अमेरिका आणि भारत हे दोघेही मध्यपूर्वेतील भागीदारीच्या आणखी काही समीकरणांचा शोध घेत आहेत.
होर्मुझची समुद्रधुनीतील वाढत्या तणावाने मात्र भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे. या संघर्षाचे पुढे जाऊन दूरगामी दुष्परिणाम जाणवू शकतात.
देशातील हवामान बदलत असून कमी वेळेत जास्त पाऊस पडत आहे. त्यामुळे देशातील शहरांची पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा तातडीने सुधारली नाही, तर पूरस्थिती अटळ आहे.
एखादा समाज पुढे येणाऱ्या संकटांसाठी कसा तयार राहतो, यावर त्याचे भविष्य अवलंबून असते. कोल्हापूर सांगलीतील पूरामधून आपण हे शिकायला हवे.
घटनेचे रक्षण करण्याच्या मुद्द्यावरून यून सुक योल यांच्यावरील महाभियोग चालवण्यास घटनापीठाने सुमारे १११ दिवसांचा अवधी घेतला.
कोरोनाला रोखण्यासाठी, तसेच यानंतर येणाऱ्या अटळ आर्थिक मंदीची तीव्रता कमी करण्यासाठी जगातील सर्व देशांमध्ये परस्पर सहकार्य असणे, अत्यावश्यक बाब ठरणार आहे.
महाराष्ट्राच्या विकासाचा ‘गेम चेंजर’ ठरेल असा दावा करणारा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पुढील वर्षअखेरपर्यंत सज्ज होणार आहे. या महामार्गाबद्दल...